शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नेरपिंगळाईत १०४८ वर्षे पुरातन गणपती

By admin | Updated: September 25, 2015 23:59 IST

येथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.

भाविकांची गर्दी : गंगाधर स्वामी मठाची परंपरा, दगडधोंड्यातून भाविक घेतात लोटांगणश्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाईयेथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. काही भाविक विसर्जनस्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड कि.मी. अंतर दगडधोंड्यातून लोटांगण घालीत कापतात. ही एक दैवी अनुभूती मानली जाते.नेरपिंगळाई येथील श्रीगुरु गंगाधर स्वामी मठाची स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे. १२व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले. शरणाई आपले बाल बस्त यास घेऊन येथे राहत असताना बाल बस्त अचानक बेपत्ता झाला. शरणाई चिंतीत झाल्या. तो परत यावा म्हणून त्यांनी गणेशाची आराधना व नवस बोलला आणि चमत्कार म्हणजे बाल बस्त धावत येऊन शरणाईला बिलगले. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा आपल्याला जणू गणेश मिळाला, या आनंदात त्यांनी येथे गणेशाची स्थापना केली. तेव्हापासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. ज्या ठिकाणी शरणाईने श्री गणेशाची स्थापना केली होती त्याच जागेवर आजही ही विधिवत माती ठेवण्यात येते व या मातीवर धार्मिक काशीखंड या ग्रंथाचे संस्कार केले जाते. त्यानंतर ही मुर्ती अमरावतीचे मुर्तिकार आजने यांच्याकडे पोहोचवून मूर्ती घडविण्यात येते. ही मुर्ती सहा ते सात फूट उंचीची व स्वरुप परंपरागत असते. १०४८ वर्षाची पंरपरा येथील मठाच्या गणेशोत्सवाला लाभली आहे. मठाव्यतिरिक्त गावात पन्नासच्यावर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गावाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी मठाचा गणपती असतो. त्यामागे इतर मंडळ व घरगुती गणेशमुर्ती राहतात. विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी मुस्लीम भागात मुस्लीम बांधव पिण्याच्या पाण्याची सोय करतात. मिरवणुकीत द्यिंा, ढोल-ताशे, भजनी मंडळी व सार्वजनिक देखावे सहभागी असतात. विसर्जनानंतर काही भाविकस श्रीगुरु गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालतात. विसर्जन स्थळापासुन ते मठापर्यंत दगड-धोंड्यातून हे लोटांगण घातले जाते. भाविकांना मठातील विहिरीच्या पाण्याने, आंधोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगण दरम्यान कोणतीही इजा होत नाही. असे भाविक मानतात.