शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

नांदगाव पोलिसांची आकसपूर्ण कारवाई

By admin | Updated: April 26, 2015 00:25 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे दोन गटांत पेटलेला वाद पोलिसांच्या आकसपूर्ण कारवाईमुळे पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

राजकीय दबाव : १०-१२ वीची मुलेही आरोपीअमरावती/धानोरागुरव : ग्रामपंचायत निवडणुकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे दोन गटांत पेटलेला वाद पोलिसांच्या आकसपूर्ण कारवाईमुळे पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पोलीस राजकीय दबावात केवळ आम्हालाच लक्ष्य करीत असल्याचा आरोप कोहळे गटाने केला आहे. याप्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. कोहळे गटातील काही महिला शनिवारी लोकमत कार्यालयात दाखल झाल्यात. पोलिसांची कारवाई एकतर्फी कशी आहे, याबाबत त्यांनी कैफियत मांडली. जिल्हा पोलीस अधीक्षकांना दाद मागण्यासाठी या महिला अमरावतीत आल्या होत्या. सर्वच पुरुषांना अटक करण्यात आली. आता महिलांनाही धमक्या सुरू आहेत, असा त्यांचा आरोप आहे. धानोरा गुरव ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया सुरु असताना २२ एप्रिल रोजी राजेंद्र पांडे यांच्या गटातील सदस्यांनी दुसऱ्या गटाचे प्रमोद कोहळे व शैलेश गुजांळ यांच्यावर हल्ला केला. राजकीय हस्तक्षेप स्थानिक लोकप्रतिनिधीने कोहळे गटातील सदस्यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला, असा आरोप कोहळे गटातील काही महिलांनी शनिवारी लोकमत कार्यालय गाठून केला. शनिवारी किशोर गुंजाळ व शरद गुजांळ यांना पोलिसांनी अटक केली असून कुटुंबीयातील दहावी, बारावीचे विद्यार्थी नैन गुजांळ व प्रेम गुजांळ यांनाही अटक करण्यासाठी पोलीस गावात गेले होते.