शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Navneet Rana: मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान, घरातही शिरले पाणी, नेत्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:11 IST

मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे

मुंबई - मुंबईसह राज्यातीस अनेक भागात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अमरावतीच्या तिवसालगत असलेल्या पिंगळाई नदीला पूर आलाय. या पुराच्या तडाख्यात अनेक घरे जलमय झालेत. नागरिकांच्या घराचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, येथील लोकप्रतिनिधींनी तिवसा येथील घरांची पाहणी केली. 

मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, हजारो हेक्टरवरील शेतीदेखील पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तिवसा मतदार संघातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान पूरस्थितीमुळे अनेकजण बेघर झाले असून उपासमारीची वेळ पूरग्रस्तांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात जाऊन पूरग्रस्त भागची पाहणी केली आहे. याशिवाय अमरावतीच्या अनेक भागात नुकसान असल्याने  खासदार अनिल बोंडे हे देखील पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करीत पीडितांना दिलासा देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान असल्याने नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि लोप्रतिनिधींकडून करण्यात येते आहे. 

टॅग्स :Rainपाऊसnavneet kaur ranaनवनीत कौर राणाYashomati Thakurयशोमती ठाकूर