शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

पुणे येथे शेतकरी संघटनेची होणार राष्ट्रीय किसान परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:05 IST

शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

अमरावती-  शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या चळवळीत ७० वर्षांत समस्या बिकट व जटील होत चालल्या आहेत. आंदोलनातून नेते तयार होतात. शेतकºयांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षांबाबतही हाच अनुभव आल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा तिसरा पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय किसान परिषद होत आहे. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य आणि देशभरातील शेतकरी नेते उपस्थित राहतील. शेतकऱ्यांच्या गळ्याला फास ठरणारे कायदे व धोरण बदलविण्याच्या दृष्टीने विधानसभेत आमदार व संसदेत खासदार निवडून देण्यासंबंधी देशव्यापी मोहिमेची चाचपणी यावेळी होईल, अशी माहिती सुकाणू समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व विदर्भ शेतकरी संघटनेचे संयोजक धनंजय काकडे यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रीय किसान परिषदेत १० डिसेंबरला रघुनाथदादा पाटील, चेगल रेड्डी (आंध्र प्रदेश), सतनामसिंग बेरू (पंजाब), दशरथ रेड्डी (आंध्र प्रदेश मार्गदर्शन करतील. ११ डिसेंबरला दोन सत्रांमध्ये रघुनाथदादा पाटील, श्रीगोपाल (तामिळनाडू), कालीदास आपेट, आ. बच्चू कडू, सतनामसिंग बेरू (पंजाब), समशेरसिंह दहिया (हरियाणा), बी.टी. अग्रवाल (राजस्थान), पार्थ शहा, हेरंब कुळकर्णी (दिल्ली), छावा संघटनेचे करण गायकर, मिलिंद मुरुगकर, शांताकुमार कुलबर्गी (कर्नाटक), बाळासाहेब पटारे (अहमदनगर), बाबा आढाव, कालीदास आपेट, दिनेश ओऊळकर (माजी सहकार आयुक्त) विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. १२ डिसेंबरला शिवाजीनाना नांदखिले, योगेश दहिया (उत्तर प्रदेश), चंद्रशेखर (कर्नाटक), वीरेंद्रसिंह राय (बिहार), अनिल पाटील, तसनीम अहमद यांचे मार्गदर्शन होणार आहे.