शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नव्या पदाधिकाऱ्यांपुढे आव्हानांचा डोंगर

By admin | Updated: November 3, 2014 23:18 IST

जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचा नवीन डाव आता सुरू झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी खाते वाटपासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचा नवीन डाव आता सुरू झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी खाते वाटपासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांसमोर विकास कामांच्या आव्हानांचा डोंगर असणार आहे. सिंचन, बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य, कृषी विभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर आदींची नवीन टीम मिनी मंत्रालयाचे कामकाज सांभाळणार आहेत. काँग्रेस आणि वऱ्हाड विकास मंच यांच्यात आघाडी यांच्यातून तयार झालेली ही टीम पुढील अडीच वर्षांसाठी कार्यरत राहील. मागील अडीच वर्षांत सिंचन विभागातील कामे, बांधकाम विभागातील कामे आणि जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला जनसुविधेचा निधी, १३ वा वित्त आयोग असा कोट्यावधींचा काही सदस्यांनी परस्पर नेला. त्यामुळे बहुतांश सदस्य कामापासून वंचित आहेत. तशीच परिस्थिती शिक्षण विभागाच्या वर्गखोल्याच्या बांधकामाबाबतही आहे. आरोग्य विभागाला प्राप्त निधी नियोजनाअभावी अखर्चित पडून आहे. समाजकल्याण विभागातही कोट्यवधींचा निधी अखर्चीत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांसमोर या अडचणी सोडविण्याचे आव्हान असणार आहे. केंद्र आणि राज्यात झालेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. मागील अडीच वर्षांत राज्यात आणि केंद्रात आघाडीचे सरकार होते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला होता. यावेळची परिस्थिती मात्र अवघड असणार आहे.मागील वेळी योजनापासून वंचित ठेवल्याबद्दल काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. आता पुढील अडीच वर्षांत सर्वपक्षीय सदस्यांना सोबत ठेवून विकास करण्याचे कौशल्य साधावे लागणार आहे, हे विशेष. (प्रतिनिधी)