शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

जलशुद्धीकरण केद्रातील कोट्यवधींचे साहित्य बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:03 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देपोलिसांची घटनास्थळी भेट : मजिप्रा अधिकाऱ्यांवर संशयाची सुई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. जलशुद्धीकरण केंद्राच्या कोट्यवधींच्या मुद्देमालाचा वाली कोण, असा प्रश्न या निमित्ताने उघड झाला आहे.राजुरा नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या गोदामातून चोरट्यांनी जुने वापरणीचे बेंड, टी रेड्युसर अशाप्रकारचे पाईपलाइनचे साहित्य लंपास केले. १५ नोव्हेंबरदरम्यान हा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार अणुरेखन पदावर कार्यरत रवींद्र शेषराव ढोकणे (५५,रा.दर्यापूर) यांनी १७ नोव्हेंबर रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रविवारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी तेथे एकही व्यक्ती उपस्थित नव्हता.कोट्यवधींचे पाईप व अन्य साहित्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्डदेखील तेथे हजर नव्हते. गोदामाचे शेटर अर्धे उघडलेले होते. त्यामुळे शासनांच्या कोट्यवधींचा माल असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. बेवारस स्थितीत पडलेल्या या साहित्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मजीप्राच्या बिनधास्तपणामुळे शासनाच्या कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

टॅग्स :WaterपाणीPoliceपोलिस