शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST

अमरावती : ग्रामीण भागातील राजकीय धुराळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ७ तालुक्यात ...

अमरावती : ग्रामीण भागातील राजकीय धुराळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ७ तालुक्यात पार पडणार आहे. संबंधित तहसील स्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांसह पॅनेलप्रमुखांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच आटोपली. त्यानंतर महत्त्वाचा टप्पा असलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची राजकीय मंडळींना उत्सुकता लागली होती. पहिल्या टप्प्यात ७ तालुक्यांतील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत २ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यानंतर आता नांदगाव खंडेश्र्वर, भातकुली, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि चिखलदरा अशा ७ तालुक्यांत गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी संबंधित तहसील कार्यालयात सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यावेळी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हूणन संबंधित तहसीलदार कामकाज पाहणार आहेत.