शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कुठे भूस्खलन तर कुठे दरड कोसळण्याचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 22, 2023 16:05 IST

अनेकदा घडल्या घटना : धोकादायक गावांची मागितली यादी

अमरावती : इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर भूस्खलनाचा धोका असलेली गावे पुन्हा रडारवर आलेली आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारचा धोका नसला तरी भूस्खलन झाल्याचे काही प्रकार दर्यापूर व मेळघाटात झाले असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अशा धोकादायक गावांची यादी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला मागितली आहे.

पावसाळ्याचे दिवसात जोराचा पाऊस, वादळ व अतिवृष्टी झाल्यास मेळघाटात दरड कोसळण्याचे व नदी व नाल्यांना पूर आल्यांनंतर काठ खचल्याचे प्रकार अनेकदा होतात. यामध्ये जिवित हानी होण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी काय पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते किंवा आवश्यक त्या दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाद्वारे आढावा घेल्या जात आहे.

जमिनीच्या ऱ्हासामुळे वनस्पतीद्वारे जमिनी स्थिरीकरण वारंवार होते. याशिवाय हवामान व पर्यावरणातील, याशिवाय नैसर्गिक घटनांनीदेखील भूस्खलन होण्याचा धोका असतो. डोंगरकड्याची माती घसरणे, दरड कोसळणे भेगा पडणे, पाण्यासोबत मलबा वाहून येणे, याबाबीचे निरीक्षण असणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rainपाऊसlandslidesभूस्खलनAmravatiअमरावती