शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

कुठे भूस्खलन तर कुठे दरड कोसळण्याचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 22, 2023 16:05 IST

अनेकदा घडल्या घटना : धोकादायक गावांची मागितली यादी

अमरावती : इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर भूस्खलनाचा धोका असलेली गावे पुन्हा रडारवर आलेली आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारचा धोका नसला तरी भूस्खलन झाल्याचे काही प्रकार दर्यापूर व मेळघाटात झाले असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अशा धोकादायक गावांची यादी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला मागितली आहे.

पावसाळ्याचे दिवसात जोराचा पाऊस, वादळ व अतिवृष्टी झाल्यास मेळघाटात दरड कोसळण्याचे व नदी व नाल्यांना पूर आल्यांनंतर काठ खचल्याचे प्रकार अनेकदा होतात. यामध्ये जिवित हानी होण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी काय पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते किंवा आवश्यक त्या दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाद्वारे आढावा घेल्या जात आहे.

जमिनीच्या ऱ्हासामुळे वनस्पतीद्वारे जमिनी स्थिरीकरण वारंवार होते. याशिवाय हवामान व पर्यावरणातील, याशिवाय नैसर्गिक घटनांनीदेखील भूस्खलन होण्याचा धोका असतो. डोंगरकड्याची माती घसरणे, दरड कोसळणे भेगा पडणे, पाण्यासोबत मलबा वाहून येणे, याबाबीचे निरीक्षण असणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rainपाऊसlandslidesभूस्खलनAmravatiअमरावती