शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

कुठे भूस्खलन तर कुठे दरड कोसळण्याचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 22, 2023 16:05 IST

अनेकदा घडल्या घटना : धोकादायक गावांची मागितली यादी

अमरावती : इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर भूस्खलनाचा धोका असलेली गावे पुन्हा रडारवर आलेली आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारचा धोका नसला तरी भूस्खलन झाल्याचे काही प्रकार दर्यापूर व मेळघाटात झाले असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अशा धोकादायक गावांची यादी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला मागितली आहे.

पावसाळ्याचे दिवसात जोराचा पाऊस, वादळ व अतिवृष्टी झाल्यास मेळघाटात दरड कोसळण्याचे व नदी व नाल्यांना पूर आल्यांनंतर काठ खचल्याचे प्रकार अनेकदा होतात. यामध्ये जिवित हानी होण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी काय पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते किंवा आवश्यक त्या दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाद्वारे आढावा घेल्या जात आहे.

जमिनीच्या ऱ्हासामुळे वनस्पतीद्वारे जमिनी स्थिरीकरण वारंवार होते. याशिवाय हवामान व पर्यावरणातील, याशिवाय नैसर्गिक घटनांनीदेखील भूस्खलन होण्याचा धोका असतो. डोंगरकड्याची माती घसरणे, दरड कोसळणे भेगा पडणे, पाण्यासोबत मलबा वाहून येणे, याबाबीचे निरीक्षण असणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rainपाऊसlandslidesभूस्खलनAmravatiअमरावती