शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना पडला कोळी समाजाचा विसर

By admin | Updated: September 12, 2015 00:14 IST

कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

पूर्तता नाही : नोकरीत सामावण्याची मागणी अमरावती : कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोळी समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्याकरिता कोळी समाजाच्या शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर सोलापूर येथे लोटांगणही घेण्यात आले. यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी दिला आहे. मुंबई येथील मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोळी समाजाच्यावतीने नेते रमेश पाटील, अनंत तरे, उमेश ढोणे, सतीश काळे, संदीप बगाळे यांनी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार कोळी समाजावरील अन्याय दूर करुन जात पडताळणीच्या नावावर कमी केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडल्याचा आरोप मागासवर्गीय कृती समितीचे महासचीव उमेश ढोणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्र्यासी भेटुन पत्रव्यवहार करण्यात अले मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. याबाबत राज्यातील कोळी समाज संतप्त असून शासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने जातपळताळणीच्या नावाखाली कमी केलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. प्रत्येक जिल्ह्यात नोकरीतून कमी केलेले हजारो कर्मचारी असून त्यांना आता न्याय हवा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाच्या मागण्या मंजूर करुन शासन निर्णय काढावा, अशी मागणी राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)