शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आगारात अस्वच्छतेचा कहर !

By admin | Updated: September 5, 2016 00:26 IST

येथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आगरप्रमुखांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी खेळ संदीप मानकर अमरावतीयेथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे नेहमीत स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे व्हॉयरल आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती आगारात एकूण ७० च्यावर बसेस धावतात. त्यांच्या दिवसभर अंदाजे येथून ४०० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. तसेच इतर आगाराच्याही हजारो बसफेऱ्या येथून होतात. त्यामुळे नागरिक खाद्यपदार्थ खाल्यानंतर यथेच्छ घाण करतात. अनेक नागरिक आपल्याजवळील प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा येथेच टाकून देतात. त्यामुळे आगारात सर्वत्र घाण साचते. लहान मुले फळे खातात. केळीची सालसुध्दा येथेच टाकून देतात. गुटखा बहादूरही येथेच खर्रा, पानाच्या पिचकाऱ्या भिंतीवर व परिसरात मारतात. त्यामुळे सर्वत्र घाण होते. येथे कंत्राटी सफाई कामगार नेमण्यात आले आहे. पण ते नियमित स्वच्छता राहत नसल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे. अधिकारी झोपेत ? येथील मध्यवर्ती आगार परिसरात अस्वच्छतेचा कहर असतानाही कुणालाही घेणेदेणे नाही. येथे कचरा कचरा पेटीसुध्दा नाही. नागरिकांनाही स्वच्छेतेचे भान नसते. वाटेल तसे ते वागतात. परिणामी त्यांच्याही जीविताला धोका निर्माण होतो. लहान मुलेही प्रवास करतात. त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना लवकरच आजार जडण्याची शक्यता असते. मात्र एकीकडे देशात भारत स्वच्छता अभियान राबविले जात असताना अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे येथे अस्वच्छेतेचे साम्राज्य वाढत आहे. अधिकारी झोपेत तर नाही ना, असा प्रश्नही नागरिकांच्यावतीने विचारला जात आहे.आडोशाला जाऊन लघुशंकायेथे अधिकृत प्रसाधनगृह आहे. पण या प्रसाधनगृहातही प्रचंड घाण असते. त्यामुळे अनेक नागरिका येथे न जाता. ज्या ठिकाणी आगाराच्या भिंतीजवळ बसेस उभ्या राहतात. य ाठिकाणी अळोशाला जाऊन राजोरोसपणे लघुशंका करतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरते. यातूनच अनेक आजाराला आमंत्रण मिळते. या प्रकाराला आगार व्यवस्थापकाने आळा घालावा, अशी मागणी होत आहे.आगारात शिरतात दुचाकी आधी सुरक्षितेच्या दुष्टीकोणातून आगार परिसरात खासगी नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही लावण्यात आले होते. परंतू काही दिवसातच हा नियम स्थिील करण्यात आला आहे. य ा ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या डोळयादेखत नागरिक राजोरसपणे आपली वाहने या ठिकाणी परिसरात फिरवितात. येथे पोलिस चौक ी असतानाही कुठल्याच वाहन चालकांविरुध्द कारवाई होताना दिसत नाही.