शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अमरावतीत सात तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 12:08 IST

अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे.

अमरावती : अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात सोमवारी पावसाने दिवसभर हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे.

देवळी तालुक्यात १५ हजार हेक्टर शेतजमीन पुरामुळे वाहून गेली. तर आर्वी तालुक्यातही देऊरवाडा गावाला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली असून सोमवारी हिंगणघाट तालुक्यात मनसावळी गावात यशोदा नदीच्या पुलावरून बैलबंडी वाहून गेल्याची घटना घडली. यात एका बैलाचा मृत्यू झाला.

गेल्या तीन दिवसांपासून पुरात वाहून गेलेल्या पाच इसमांपैकी एकाचाही मृतदेह अजून हाती लागलेला नाही. रविवारी यवतमाळ जिल्ह्यात पहाटे ८ पर्यंत सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वणी तालुक्यात करण्यात आली.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAmravatiअमरावती