शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

गोवंश संवर्धनामुळे घरोघरी समृद्धी

By admin | Updated: August 27, 2016 00:05 IST

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा ४ मार्च २०१५ पासून अमलात आला आहे.

पालकमंत्री : पोहरा येथे शेळी-मेंढी पालन, संगोपन केंद्र स्थापनअमरावती : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा ४ मार्च २०१५ पासून अमलात आला आहे. आपल्या देशात गोवंश संगोपन व संवर्धनाची प्राचिन संस्कृती आहे. पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय म्हणून गाईचे संगोपन व संवर्धन करून समृध्द व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.नांदुरा (बु.) येथे गोकूलम गोरक्षण संस्था व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित मानद पशुकल्याण अधिकारी मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, पशुसंवर्धन आयुक्त, कांतीलाल उमप, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मोतिसिंह मोहता, प्रादेशिक सहआयुक्त एस.पी.चव्हाण, किरण पटवर्धन, गोकुलम गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत मुरके, मानद ट्रस्टी राधेश्याम बहादुरे, व्याख्येते श्रीकांत घरोटे आदी उपस्थित होते. गोवंश हत्या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा स्थापित करण्यात आला आहे. गाईचे दूध आरोग्यवर्धकगाईच्या दुधापासून होणारे सर्व पदार्थ हे गुणकारी व आरोग्यवर्धक आहेत. गाईच्या गोमूत्र अर्काच्या वापरामुळे झाडे व रोपांमधील रोग नाहीसा होतो. ग्रामीण भागात ई-क्लास जमिनीवर गाईंना व दुधाळ जनावरांना चरण्यासाठी चाराडेपो तयार करण्यात आला आहे. याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. शेतक्यांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी गाईच्या दुधापासून तयार होणारे पदार्थ निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रजातीच्या दुधाळ गाईंची संख्या वाढविण्यासाठी संशोधकांचे मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करावे. महिलांना प्रोत्साहित करुन बचतगटाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार करण्यासाठी लघु उद्योग स्थापित करावे, असे पालकमंत्री म्हणाले.