शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सहा मंडळांत अतिवृष्टी, अति पावसाने पिके कोमात; खरिपावर ओल्या दुष्काळाची छाया

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 23, 2024 17:13 IST

Amravati : पिवळे पडून पिकांची वाढ खुंटली, कीड, रोगांचा अटॅक

अमरावती : दोन महिन्यांपासून सुरू असलेले पावसाचे सत्र अजूनही थांबलेले नाही. २४ तासांत दर्यापूर तालुक्यासह सहा मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. अजून चार दिवस ‘येलो अलर्ट’ आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली व पिके पिवळी पडायला लागल्याने जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आहे.             

जिल्ह्यात २४ तासात सरासरी ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ६५.१ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला तर सर्वात कमी १५.८ मिमी पावसाची दर्यापूर तालुक्यात नोंद झालेली आहे. ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने दर्यापूर तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये दर्यापूर महसूल मंडळात १०२ मिमी, सामदा ९७.३ व रामतीर्थ ८९.८ तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिवणी मंडळात ८४.८, अचलपूर तालुक्यात रासेगाव मंडळात ७५.८ तसेच चांदूरबाजार तालुक्यात तळेगाव मंडळात ८३.५ मिमी पावसाने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात १ जून ते २३ जून दरम्यान ६३४.८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. त्यातुलनेत आतापर्यंत ६१०.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९६.१ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेला ४२६.७ मिमी म्हणजेच ६७.२ टक्के पाऊस झाला होता. यंदा ५२ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त तर ३८ तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.

५२ मंडळात पावसाची सरासरी पारजिल्ह्यात ५२ महसूल मंडळात पावसाने सरासरी पार केलेली आहे. दोन महिन्यापासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिके पिवळी आहेत. पिकांवर कीड व रोगाचा अटॅक झालेला आहे. शिवाय पिकांची वाढही खुंटली आहे. प्रतिकूल परिस्थितीमूळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र