शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: January 7, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यान संपणार आहे.

आयोगाची तयारी : १४ जानवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान कार्यक्रमअमरावती : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकपूर्व प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. १४ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अमरावती तालुक्यामध्ये रोहणखेडा, तिवसा तालुक्यामधील उंबरखेड, आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा तसेच चांदूररेल्वे तालुक्यामधील चांदूरवाडी ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यान संपणार आहे. या ग्रापंच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीत प्रभाग रचना व चक्रानुक्रमे आरक्षण हा सुरुवातीचा टप्पा असतो.