शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

रात्री एक ते पहाटे पाचपरयंत..; तब्बल ५६१ अधिकारी कर्मचारी रस्त्यावर

By प्रदीप भाकरे | Updated: October 27, 2024 19:16 IST

अमरावती ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑलआउट; गुटखा, दारू तस्करी रोखली

अमरावती: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते पाचपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट राबविले. मोहिमेदरम्यान पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, सर्व पोलिस उपाधीक्षक, ठाणेदार असे एकूण ७३ पोलिस अधिकारी व ४८८ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.

मोहिमेदरम्यान महत्त्वाचे रस्ते, जिल्हा तथा राज्याच्या सीमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहनांची व सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. फरार म्हणून घोषित अशोक ऊर्फ मिनेश गुलाबराव इंगोले (२९ वर्षे, रा. आंबेडकरनगर, अशोकनगर, यवतमाळ) यास अटक करण्यात आली. परतवाडा, अंजनगाव सुर्जी व वरूड पोलिसांनी शेख सादिक ऊर्फ चिची शेख सलीम (वय २०, परतवाडा), राकेश गणेश शाहू (३०, अंजनगाव सुर्जी) व दिलीप भीषण सिरसाम (३८ वर्षे, रा. वरूड) या आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली. इक्बाल खान मेहबुब खान (वय ४० वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, मुघलाईपुरा, परतवाडा) हा रात्रीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरत असताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

गुटखा, दारू पकडलीमोहिमेदरम्यान पकड वॉरंटमधील एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली. अवैध दारूविरुद्ध एकूण २३ केसेस करून १.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अचलपूर, परतवाडा, ब्राह्मणवाडा थडी, वरूड येथे एकूण गुटख्याच्या ५ केसेस करून ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक बसला आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस