शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 19:18 IST

रामकृष्ण खेरडे यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात संचारबंदी असताना हातात राष्ट्रध्वज घेऊन असहकार आंदोलन केले होते.

अमरावती - येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. सनुनंदा खेरडे, मुलगी नीलिमा उमप, जावई व नातवंड असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.रामकृष्ण खेरडे यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात संचारबंदी असताना हातात राष्ट्रध्वज घेऊन असहकार आंदोलन केले होते. मोर्चाचे नेतृत्व करताना 'वंदे मातरम्, इंग्रज चले जाव'चे नारे लावल्याने इंग्रज सेनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात त्यांनी ४ महिने तुरुंग्वासात भोगला. त्यांनी बी.ए.बी.टी., एल.एल.बी.चे शिक्षण त्या काळात पूर्ण केले.१९७८ पासून त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी संघटनेचे नेतृत्व केले. प्रशासनात उपशिक्षणाधिकारी राहिलेत. हैद्राबाद राज्यातील निजामकालीन अत्याचार व अन्यायाचा निषेध करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. सोनेरी नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती. वाचनालय व केदार व्यायाम मंदिराचीही स्थापना त्यांनी केली होती. साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलात आणि दादा धर्माधिकारी यांच्या राष्ट्रीय युवक संघटनेत त्यांनी प्रभावी कार्य केले.

टॅग्स :Amravatiअमरावती