शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकºयांची परिस्थिती भीषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:14 PM

तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे.

ठळक मुद्देशंकर धोंडगे : शेतकरी सुरक्षा अभियान यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे. परिणामी त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागत असून यासंदर्भात सरकारची असलेली असंवेदनशील भूमिका स्वातंत्र्यानंतर प्रथमच पहायला मिळत आहे. शेतकºयांची अवस्था भीषण असल्याचा आरोप किसान मंचाचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी केले.किसान मंचाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान यात्राचे चांदूरबाजार ेयेथे आगमण झाले. यावेळी संगेकर मंगल कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. किसान मंचांची ही अभियान यात्रा सेवाग्राम ते नाशिक पर्यंत काढण्यात आली असून राज्यातील ३० जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. या यात्रेचे चांदूरबाजार येथे स्वागत करण्यात आले.आताच्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पूर्ण केली नसून हा शेतकºयांशी केलेल्या विश्वासघात आहे. आयात निर्यातीचे शासकीय धोरण चुकीचे असल्याने ते शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यावे. शेतकरी हित हेच लक्ष्य ठेवणे गरजेचे असल्याचेही शंकर अन्ना म्हणाले.मंचावर सुरेखा ठाकरे, किशोर माथनकर, श्रीकांत तराळ, संजय कोल्हे, विलास चोपडे, गणेश खारकर, वसंतराव बोंडे, दता पवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्तविक नंदकुमार बंड यांनी केले. यावेळी प्रदीप येवले, स्मिता घोगरे, राजू राऊत, प्रकाश ठाकरे, बाबासाहेब लंगोटे, सुभाष उभाट, बाळासाहेब चºहाटे, डॉ.नरेंद्र देशमुख, घनश्याम पेठे, काशीनाथ फुटाने, संजय तायडे, अजय देशमुख विनायक चौधरी, संजय गुजर, अनीस भाई यांच्यासह चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.