शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बळीराजाचा संयम सुटला, कपाशीची लागवड सुरू  

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 27, 2023 15:17 IST

पावसाचा खंड राहिल्यास संकट, १५ हजार हेक्टरवर कोरड्यातच पेरणी

अमरावती : पावसाचे दोन नक्षत्र अन् जून महिना संपत आल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सून येणार असल्याच्या वार्तेने कोरड्यातच कपाशीची लागवड सुरू केल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाल्याचा अंदाज आहे. पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती आहे.

पाऊस नसल्याने ६० दिवसांच्या कालावधीत येणारे मूग व उडदाचे पीक आता बाद झाले आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीन, तूर व कपाशीची नियमित पेरता येते व त्यानंतर मात्र २० टक्के बियाणे जास्त वापरून लवकर येणारे वाण पेरणे व आंतरपिकाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची काही ठिकाणी नोंद होत आहे. याशिवाय मान्सून सक्रिय झाल्याच्या भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) वार्तेनंतर काही भागांत कोरड्यातच पेरण्या सुरू झाल्या आहेत. पाऊस येणार आहे. त्यामुळे पुरेसी ओल झाल्याशिवाय, तसेच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कपाशीची १० हजार हेक्टरमध्ये लागवड

जिल्ह्यात सद्य:स्थितीत १५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,४४१ हेक्टरमध्ये कपाशी, १७०३ हेक्टरमध्ये सोयाबीन, २२९६ हेक्टरमध्ये तूर, २८ हेक्टर धान, २८ हेक्टर ज्वारी, ७५ हेक्टरमध्ये मक्याची पेरणी झालेली आहे. सर्वाधिक पाच हजार हेक्टरवर पेरणी वरूड तालुक्यात झालेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरीcottonकापूस