शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:39 IST

संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला.

चांदूर बाजार (अमरावती) - संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला. चांदूर बाजार तालुक्यात संत्र्याची फळगळ मोठी असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. दोन वर्षांपासून नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना करूनही ही गळती थांबली नाही. तालुक्यातील जसापूर येथे जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी व अकोला येथील कृषी विभागाचे शास्त्रज्ञ हे संत्राउत्पादक शेतकरी अभिजित पोहोकार व प्रदीप बंड यांच्या शेतात गेले. मात्र, नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांकडून शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे सांगत संतापलेल्या शेतकºयांनी या पथकाला शेतातून अक्षरश: हाकलून लावले. यावर्षीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहर हातचा गेला. दुसरीकडे योग्य वातावरणाअभावी फुललेला आंबिया बहर कडाक्याचे उन्ह आणि अज्ञात रोगामुळे गळू लागला आहे. या फळगळतीबाबत कृषी विभागाने दोन वर्षांपासून मार्गदर्शन शिबिर घेतलेले नाही तसेच नेमक्या कोणत्या कारणामुळे फळगळ होते, याचे कारणही स्पष्ट केले नसल्याचा आरोप उपस्थित शेतकºयांनी केले आहे.नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी व खताची मात्रा देऊनही संत्र्याला गळती लागली. त्यामुळे गलेलठ्ठ पगार घेणारे शास्त्रज्ञांचा काय उपयोग, असा सवाल संतप्त शेतकºयांनी यावेळी पथकाला केला. शेतकºयांचा रूद्रावतार पाहून कृषी अधिकाºयांनी परतणेच इष्ट समजले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप भारसकळे, मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.    फळगळीच्या वेळी न दिसणारा कृषी विभाग व शास्त्रज्ञ त्यानंतर शेतक-यांना भेट देऊन जखमेवर मीठ चोळतात. लाखो रुपये पगार घेऊनही शेतक-यांचे नुकसान होत असेल, तर शासनाने या अधिका-यांवर कारवाई करावी. - प्रदीप बंड, शेतकरी, जसापूर  

गतवर्षी पंचायत समिती सभागृहात नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी जानेवारी ते फळ तयार होईपर्यंत पाच मार्गदर्शन शिबिरे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सूचविलेल्या सूचनेनुसार संत्राउत्पादक शेतकºयांनी पिकांना खत व औषधी दिल्या. तरीही फळगळ थांबली नाही. यानंतर एनआरसीच्या शास्त्रज्ञानी फिरकूनही पाहिले नाही. - अभिजित पोहोकार, शेतकरी जसापूर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती