शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

किसान सभेचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 22:27 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : शेतकºयांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.शेतकºयांच्या संपाचा धसका घेऊन शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्यात अटी व शर्ती समावेश करून शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला. याच्या निषेर्धात शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाला विरोध करीत समृद्धी महामार्गासाठी एक इंच देखील जमीन देणार नसल्याची शपथ घेतली आहे. समृद्धी महामार्गाला शेतकºयाचा विरोध असताना शासन भूसंपादन कायद्याची अंलबजावणी न करता कमी किमंतीत शेतकºयाचा जमिनी कंत्राटदारांना विकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकºयांना जून २०१७ पर्यंतची सरसकट कर्ज माफी द्यावी, शेतीकरिता अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करावा, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.शासनाच्या जनविरोधी धोरण राबवून शेतकरी व शेतमजूर, कामगारांना देशोधडीला लावण्याचा सपाटा शासनाने चालविल्याचा विरोधात किसान सभा व कम्युनिस्ट पार्टीने रस्ता रोकोच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे अशोक सोनारकर, नामदेव बदरके, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, जे.एम कोठारी, उमेश बनसोड, सुनील घटाळे, शिवाजी देशमुख, नारायण भगवे, बी.के.जाधव, पंडीत ढोके, चंद्रकात वडस्कर, विनोद जोशी, गणेश अवझाडे, एम वाय शहाणे, मेघा चौधरी, चंद्रकात बानुबाकोडे, उषा घटाळे यांच्या शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.