शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

शेतकरी आत्महत्या; सर्व्हेद्वारे शोधणार क्लस्टर, विभागीय आयुक्तांची माहिती

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 9, 2023 16:30 IST

पाच महिन्यात ४२४ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

अमरावतीशेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीवर सर्व्हे करण्यात येणार आहे. याद्वारे क्लस्टर शोधून तेथे फोकस करण्यात येऊन शासन योजनांच्या अंमलबजावणीसह अन्य उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात प्रमाण वाढतेच आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या अर्थिक, सामाजिक व कौंटुबिक सुरक्षिततेबाबतची पाहणी करण्यात येणार आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक यांच्याद्वारे ही माहिती गोळा करतील. संकलित माहितीच्या आधारे क्लस्टर शोधण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

या अनुषंगाने यंत्रणांची बैठक घेऊन नुकतेच निर्देश देण्यात आलेले आहे. गावपातळीवरुन प्राथमिक माहिती संकलित करण्यात येत आहे. यापूर्वी अौरंगाबाद येथे जिल्हाधिकारी असतांना अशा प्रकारच्या उपाययोजना प्रभावी ठरल्या होत्या. त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात आता हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती