शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पावसामुळे अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरती मैदानावर झाला चिखल; चाचणी रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 08:23 IST

सकाळपासून मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत. ग्रामीण पोलिसांकडून अजूनही विद्यार्थ्यांना भरती केव्हा चालू होईल याबाबत सूचना दिल्या नाहीत.

मनीष तसरे

अमरावती :सकाळ पासून मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत. ग्रामीण पोलिसांकडून अजूनही विद्यार्थ्यांना भरती केव्हा चालू होईल याबाबत सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून विद्यार्थी ताटकळत बसलेले आहेत. पोलीस भर्ती स्थगित करून पावसाळ्या नंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी यावेळी उमेदवारांकडून करण्यात आली . पोलीस भरतीची अद्यापही शारीरिक चाचणी सुरू झालेली नाही, मोठ्या संख्येने उमेदवार ग्राऊंड बाहेर बसले आहेत. पोलीसांतर्फे अद्यापही विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय तर्फे घेण्यात आलेल्या पोलीस भरती भरतीचे ग्राउंड काल झाकून ठेवण्यात आल्यामुळे त्यांचे ग्राउंड सुव्यवस्थित असल्याने ते सकाळपासून भरती घेऊ लागले.