शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

थेट सरपंचपदाची संधी नसल्याने तरुणांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

खऱ्या अर्थाने राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. चांदूर बाजार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यावर आपल्या कार्यकर्त्यांची ...

खऱ्या अर्थाने राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. चांदूर बाजार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यावर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून शिवसेना, प्रहार काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात बच्चू कडू यांची प्रहार संघटना व कॉंग्रेसचे बबलू देशमुख यांच्या गटामध्ये नेहमीच राजकीय संघर्ष मागच्या अनेक वर्षांपासून पाहावयास मिळतो. आसेगाव पूर्णा हे मोठे गाव स्वत:कडे ठेवण्यासाठी प्रहार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांकडून जोरदार प्रयत्न होत आहेत. राजकीय पक्ष मोर्चेबांधणीसाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सरपंचपदाचे आरक्षण व त्यासाठी आवश्यक असलेल्या आपल्या गटातील माणूस कोण, याचा शोध घेत आहेत.

====<<>>====

सरपंचाची संधी हुकली?

भाजपच्या सत्ताकाळात थेट सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा कायदा संमत झाला. परंतु, आघाडी सरकारने अशी निवडणूक रद्द केल्याने आता निवडलेल्या सदस्यांमधून सरपंच होणार आहे. त्यामुळे घोडेबाजाराची शक्यता व्यक्त होत असून, संधी हुकल्याबाबत तरुणाईत नाराजीचा सूर आहे.