शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

काटकुंभ येथे अतिसारची लागण

By admin | Updated: October 21, 2014 22:43 IST

तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तीन दिवसांपासून ६० पेक्षा अधिक नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५ रूग्णांवर उपचार सुरू आहे.

चिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तीन दिवसांपासून ६० पेक्षा अधिक नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५ रूग्णांवर उपचार सुरू आहे. ग्रामपंचायतमार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून दूषित पाणी आल्याने नागरिकांना अतिसारची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील नळ योजनेंतर्गत घरापुढे नळासाठी खड्डे खोदण्यात आले आहे. त्या खड्ड्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शनिवारपासून अलका राठोर (१०), निलू राठोड (३०), रामकिसन बरडे (२१), शकुंतला भाकरे (७१), पुष्पा मालवीय (३५), मालती राठोड (४५), अनिता बेठेकर (२८), किशोर सतवासे (२८), बलू पंचम बेठे (५६), सायबू झाडखंडे, सायबू काल्या झाडखंडे (६०), कलेसिया झाडखंडे (६०), नितीन बेठेकर (३२) आदी रुग्णावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)