शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धामणगावात साडेअकरा कोटींची विकासकामे, विकासात राज्यात राहणार अग्रेसर- प्रताप अडसड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 20:48 IST

अमरावती- निवडणूक काळात वचननाम्यात दिलेल्या शब्दांचे पालन करीत एका वर्षात तब्बल साडेअकरा कोटींची विकास कामे शहरात करण्यात आली असून आगामी चार वर्षांत हे शहर राज्यात विकासाच्या दृष्टिकोनातून अव्वलस्थानी राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पत्रपरिषदेत दिली़धामणगाव नगरपरिषदेच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष अडसड म्हणाले, ...

अमरावती- निवडणूक काळात वचननाम्यात दिलेल्या शब्दांचे पालन करीत एका वर्षात तब्बल साडेअकरा कोटींची विकास कामे शहरात करण्यात आली असून आगामी चार वर्षांत हे शहर राज्यात विकासाच्या दृष्टिकोनातून अव्वलस्थानी राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पत्रपरिषदेत दिली़

धामणगाव नगरपरिषदेच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष अडसड म्हणाले, शहरात वैशिष्टपूर्ण निधीअंतर्गत राठीनगर, लुनावतनगर, भागचंदनगर, जिमखाना परिसर, कोठारी नगर, श्रीविहार कॉलनी, बोहरा कब्रस्थान, धवनेवाडी, श्रीकृष्णदास राठी नगर, तुळजाईनगर, भिकुजीनगर, सर्वोदयनगर यासह २० खुल्या जागांना कुंपण भिंत व सौंदर्यीकरण करण्यात आले असून पाच कोटींची विकासकामे गत एक वर्षात शहरात झाली आहेत. 

तीन कोटींचे शहरात रस्तेरस्ता निधी विकास अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून रखडलेला शास्त्री चौक, धवणेवाडी या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. लुनावतनगर, शिवाजी वॉर्ड, स्वामी समर्थ मंदिर परिसर, सर्वोदय कॉलनी, साईमंदिर परिसर, राठीनगर हनुमान मंदिर परिसर या भागात नगरोत्थान विकास निधी अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत. 

स्वच्छ शहराला पुढाकारच्स्वच्छ भारत अभियानांतर्गत या शहराने एक पाऊल पुढे टाकत शहरात तब्बल ७१० शौचालये बांधण्यात आले. भारत सरकारच्या स्वच्छ नगरपरिषद या स्पर्धेत धामणगाव नगर परिषदेने सहभाग घेतला होता़ आपल्या धामणगाव नगरीला अधिक  स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावर या शहराची मान उंचाविण्याकरिता सर्व जनतेने आपला परिसर, घर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले आहे.