शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

३३ तासांच्या रेल्वे प्रवासानंतर युक्रेनची सीमा पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील ११ विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यापैकी दोघे जिल्ह्यात परतले व अन्य नऊ विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.  यापैकी रोमानियात पोहोचलेला स्वराज पुंड हा राजधानी बुखारेस्टमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या शेल्टरमध्ये सोमवारी होता. त्याला मंगळवारी तेथील विमानतळावर नेण्यात आले. विमान केव्हा आहे, याची माहिती नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनमधील युद्धात अडकलेले जिल्ह्यातील काही विद्यार्थी अद्याप सीमापार व्हायचे आहेत. यासाठी ३३ तासांचा रेल्वे प्रवास करावा लागत आहे. एक विद्यार्थी सोमवारी रोमानियात पोहोचला व तो राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर असल्याचे त्याने सांगितले. एकंदर स्थिती पाहता या विद्यार्थ्यांच्या भारतात परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील ११ विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यापैकी दोघे जिल्ह्यात परतले व अन्य नऊ विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.  यापैकी रोमानियात पोहोचलेला स्वराज पुंड हा राजधानी बुखारेस्टमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या शेल्टरमध्ये सोमवारी होता. त्याला मंगळवारी तेथील विमानतळावर नेण्यात आले. विमान केव्हा आहे, याची माहिती नाही. मात्र, एकदोन दिवसात मुंबईत पोहोचू. असे तो म्हणाला. अन्य विद्यार्थीदेखील रोमानियाच्या सीमेकडे निघाले असल्याचे स्वराजने सांगितले. ते एक-दोन दिवसांत सीमा पार करतील. या देशात भारतीय नागरिकांना सहकार्य मिळत आहे. बऱ्याच भागात सध्या नेटवर्कची समस्या असल्याचे तो म्हणाला.

झापरोझिया विद्यापीठाचे विद्यार्थी रेल्वेनेयुक्रेनमधील झापरोझिया मेडिकल विद्यापीठाचे १२०० विद्यार्थी तब्बल ३३ तासांचा रेल्वे प्रवास करून युक्रेनची सीमापार करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये काही विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांशी नियंत्रण कक्षाद्वारे नियमित संवाद सुरू असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध