शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विलंबशुल्कासह पीक विम्याची भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST

वनोजा बाग : फेब्रुवारी महिना उलटत असताना अद्यापही पीकविमा मिळाला नसल्याने शेतकºयांना नियमानुसार १२ टक्के ...

वनोजा बाग : फेब्रुवारी महिना उलटत असताना अद्यापही पीकविमा मिळाला नसल्याने शेतकºयांना नियमानुसार १२ टक्के विलंबशुल्कासह नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी अंजनगांव तालुका प्रहारचे वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

शेतकºयांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मुग, उडीद, सोयाबीन, कपाशी पिकांचा विमा काढलेला होता. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला, त्या शेतकऱ्यांना २९ जून २०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे मूग, उडीद पिकांची नुकसानाची आकडेवारी १५ नोव्हेंबर २०२० ला व सोयाबीनची आकडेवारी ३१ जानेवारी २०२१ ला जाहीर करुन तीन आठवड्यात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक होते. मात्र पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे ठरलेल्या कालावधीत शेतकºयांना नुकसानभरपाई न दिल्यास १२ टक्के विलंब शुल्क विमा कंपनीने शेतकºयांना द्यावे, अशी मागणी प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रदीप निमकाळे, सनी शळके, अरुण शेवाने, गोपाल गावनेर, राजू पडोळे, अवि टाक, छोटू अढाऊ, ऋषिकेश वाघमारे, मनोज पुरी, अब्दुल जमिल, अश्विन देशमुख, निवृत्ती गळसकर, राजेश ढोक, निखिल कडू, रणजित इंगळे, जीवन कात्रे, अवि ढोरे, सुजित काठोळे, शुभम निमकाळे, अंकुश पाचघरे उपस्थित होते.