शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 22:46 IST

निंबोली येथील रहिवासी : आठ महिन्यांपूर्वी झाला विवाह

धामणगाव रेल्वे : तीन वर्षांपूर्वी एसआरपीएफमध्ये दाखल झालेल्या व आठ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका २७ वर्षीय जवानाचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील निंबोली येथील २७ वर्षीय युवक अमरावती येथील एसआरपीएफमध्ये तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. कुटुंब व मित्राला भेटण्यासाठी हा जवान पोळ्याच्या काळात निंबोली येथे आला होता. त्यानंतर अमरावती येथे पोहोचल्यानंतर त्यांना न्युमोनिया व कोरोनाचे निदान झाले. 

गावी आल्यापासून ते अमरावती कोविड रुग्णालयात दाखल होते. गुरूवारी सकाळी सदर जवानाचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात ७० वर्षीय वडील व ६५ वर्षीय आई तसेच ४५ वर्षीय मोठा भाऊ आहे. निंबोली येथील मृत्यू झालेल्या जवानाचा संपूर्ण परिवार अमरावतीला राहत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSoldierसैनिकamravati-acअमरावतीDeathमृत्यूIndian Armyभारतीय जवान