शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:41 IST

भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.तालुका काँग्रेस कमिटीच्या निवेदनानुसार अमरावती, भातकुली तालुक्यात पावसाअभावी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप भातकुली तालुक्यांतील विविध गावातील शेतशिवारात पावसाअभावी पेरणी झाली नाही. दोन्ही तालुक्यांत जी पेरणी झाली आहे, त्यामधील ४० टक्के पेरणी साधली. ६० टक्के बाधित झाल्यामुळे दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात दुबार पेरणीची वेळ निघून गेली. जी पेरणी साधली, त्यात २० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पाण्याअभावी शेतात खांडण्या पडल्या आहेत. अमरावती तालुक्यात उष्ण वातावरणामुळे संत्राबागासुद्धा वाळल्या आहेत. ही भयावह स्थिती लक्षात घेता शासनाने अमरावती व भातकुली तालुक्यात तात्काळ सर्र्वेक्षण सुरू करावे, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी व बियाणे देण्यात यावे, सरसकट पीक विमा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, खरीप हंगाम २०१९ पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतीसाठी विद्युत पुरवठा अखंडित देण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. यावेळी बांधकाम सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, वीरेंद्रसिंह जाधव, मुकदरखाँ पठाण, हरीश मोरे, गजानन राठोड, बंडू पोहोकार, अभय देशमुख, नीलेश कडू, भुगूल, हिंमत मंडासे, शेखर अवघड, सौरभ किरकटे, संजय खोडस्कर यांच्यासह पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस