शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:27 IST

एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे.

- मोहन राऊत

अमरावती - एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे.अभियांत्रिकी क्षेत्राकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व सदर महाविद्यालये डबघाईस आले आहेत. या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाºया इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती शासनाने प्रथम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.याविरुद्ध मुंबई व पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. सदर शिष्यवृत्ती महाविद्यालय किवा संबंधित शिक्षण संस्थांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व भारती डांगरे यांनी दिला होता. एक महिन्याच्या आत संबंधित महाविद्यालयांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले होते. मात्र, अध्यापही राज्यातील या महाविद्यालयांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. वर्ष संपले असून शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने शासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. तसेच ईबीसीचा लाभ घेणाºया विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. त्यांचे शुल्क हे शासन भरते. हे शुल्क व शिष्यवृत्ती महाविद्यालयांना वर्षाच्या अखेरीस मिळत नाही. प्राध्यापकांना आठ ते दहा महिने वेतनही देणे कठीण झाल्यामुळे महाविद्यालय चालवावे कसे, प्रश्न पडतो.  - एल.पी. धामंदे, प्राचार्य, धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालय