शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खरीप पिकांवर ‘शंखी’चा 'अटॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. उभ्या पिकाचे होत असलेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने बघत आहे.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : पावसाची साथ, कोरोनावर मात, सोयाबीन पीक फुलोऱ्यावर

ब्राह्मणवाडा थडी : यंदा निसर्गाने साथ दिल्यामुळे कोरोनाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. मात्र, बोगस बियाण्यांचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांमागे लागले. त्यातून कसेबसे सावरत दुबार तिबार-पेरणी केली; पीकही बहरले. सद्यस्थितीत सोयाबीन फुलोरवरही आलेले आहे. मात्र, शंख (गोगलगाय) रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट कोसळले आहे.शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. उभ्या पिकाचे होत असलेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने बघत आहे. शंखीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्नेलकिल व लारविन हे किटकनाशक कृषी केंद्रात उपलब्ध नसल्याने पीक कसे वाचवावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.शंख रोगाचा प्रादुर्भाव असलेले नेमके क्षेत्रफळ सध्या सांगता येणार नाही. सर्वेक्षण सुरू आहे. पुण्याहून कीटकनाशक औषधी बोलावली. ती दोन दिवसांत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.- अंकुश जोगदंड,तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजारशंखीच्या नियंत्रणाकरिता खोडाभोवती प्लास्टिक पन्नी गुंडाळावी. वाळूचा गोल रिंग खोडाभोवती टाकावा. स्नेलकिल हेक्टरी पाच किलो बागेमध्ये टाकाव्यात. ओलित दिवसाच करावे.- प्रशांत उल्हेप्राचार्य, कृषी तंत्र निकेतन, ब्राह्मणवाडा थडीशंख रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेली औषधी ही खूप महागडी असून, त्याने पूर्णपणे शंक रोगाचा नायनाट होत नाही. कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन आणि नियोजन आवश्यक आहे.- राजेश वानखडे,शेतकरी, ब्राह्मणवाडा थडी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी