शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शेतमाल खरेदी हे सरकारचे काम नव्हे -सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:28 IST

शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करतात. पण शासनाचे काम नियोजनाचे आहे

अमरावती : शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करतात. पण शासनाचे काम नियोजनाचे आहे, विकत घेण्याचे नव्हे, हे शेतकºयांनी समजून घ्यावे आणि शेतीवरच अवंलबून न राहता शेतीपूरक व्यवसायालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रविवारी अमरावतीत केले.वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करीत असतात; परंतु महिला शेतकºयाने आत्महत्या केल्याचे एकही उदाहरण देशभरात नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित तिसºया राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. विकास महात्मे, सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ आदी उपस्थित होते.या वेळी प्रतीक्षा लोणकर (अभिनय), रजनी पंडित (समाजसेवा), प्रज्ञा पाटील (क्रीडा), कल्पना दिवे (उद्योजिका) यांचा स्मृतिचिन्ह, घोंगडी देऊन अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार-२०१७ ने सन्मानित करण्यात आले.