शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल खरेदी हे सरकारचे काम नव्हे -सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:28 IST

शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करतात. पण शासनाचे काम नियोजनाचे आहे

अमरावती : शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करतात. पण शासनाचे काम नियोजनाचे आहे, विकत घेण्याचे नव्हे, हे शेतकºयांनी समजून घ्यावे आणि शेतीवरच अवंलबून न राहता शेतीपूरक व्यवसायालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रविवारी अमरावतीत केले.वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करीत असतात; परंतु महिला शेतकºयाने आत्महत्या केल्याचे एकही उदाहरण देशभरात नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित तिसºया राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. विकास महात्मे, सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ आदी उपस्थित होते.या वेळी प्रतीक्षा लोणकर (अभिनय), रजनी पंडित (समाजसेवा), प्रज्ञा पाटील (क्रीडा), कल्पना दिवे (उद्योजिका) यांचा स्मृतिचिन्ह, घोंगडी देऊन अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार-२०१७ ने सन्मानित करण्यात आले.