शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

स्वच्छतेतून घडू शकतो समृध्द भारत

By admin | Updated: December 24, 2015 00:10 IST

ज्या गावतील वातारण स्वच्छ व सुदंर आहे व सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळते ...

जिल्हाधिकारी : जलशुद्धीकरण यंत्रण कार्यान्वित समारंभअमरावती : ज्या गावतील वातारण स्वच्छ व सुदंर आहे व सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळते अशा गावांत रोगराईचे प्रमाण नसते. त्यामुळे लहान मुलांची बौध्दिक क्षमता अतिशय उत्तम असते. अशा गावांतील मुलं- मुली अनेक क्षेत्रात अतिशय उच्चप्रतिची प्रतिभा दाखवून आपले भवितव्य घडवू शकते. या नवतरूणाईतूनच आपला देश समृध्द होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. बुधवारी भातकुली तालुक्याकतील सुकळी येथील ग्रामपंचायत येथे अनाडे फाऊंडेशन मुंबई तथा संचालक पाणीपुरवठा व स्वच्छता सहायक संस्था व बी.के. सवाई यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुकळी येथे जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित समारंभाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणालेत जर खेडे गावातील मुल मोठे होऊन कलेक्टर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक , डॉक्टर झाले तर ही मंडळीच या देशाला समृध्द करू शकतात असे गित्ते म्हणालेत. यावेळी सीईओ सुनील पाटील यांनी आपले विचार मांडतांना म्हणालेत सुकळी ग्रामपंचायत सारखी अनेक गावे या जिल्ह्यात आहेत. त्यांना सुध्दा विविध स्तरावर पाठबळ देऊन समृध्द करणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हा जिल्हा निर्मल होणार नाही, तो पर्यंत या जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना आपण खऱ्या अर्थाने मानता, असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला संजय इंगळे, अनाडे फाऊंडेशनचे रूजन धुलीया,प्रणय जैन, बिडीओ प्रमोद कापडे, सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक कुमार खेडकर यांनी केले. (प्रतिनिधी)