शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेतून घडू शकतो समृध्द भारत

By admin | Updated: December 24, 2015 00:10 IST

ज्या गावतील वातारण स्वच्छ व सुदंर आहे व सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळते ...

जिल्हाधिकारी : जलशुद्धीकरण यंत्रण कार्यान्वित समारंभअमरावती : ज्या गावतील वातारण स्वच्छ व सुदंर आहे व सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळते अशा गावांत रोगराईचे प्रमाण नसते. त्यामुळे लहान मुलांची बौध्दिक क्षमता अतिशय उत्तम असते. अशा गावांतील मुलं- मुली अनेक क्षेत्रात अतिशय उच्चप्रतिची प्रतिभा दाखवून आपले भवितव्य घडवू शकते. या नवतरूणाईतूनच आपला देश समृध्द होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. बुधवारी भातकुली तालुक्याकतील सुकळी येथील ग्रामपंचायत येथे अनाडे फाऊंडेशन मुंबई तथा संचालक पाणीपुरवठा व स्वच्छता सहायक संस्था व बी.के. सवाई यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुकळी येथे जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित समारंभाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणालेत जर खेडे गावातील मुल मोठे होऊन कलेक्टर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक , डॉक्टर झाले तर ही मंडळीच या देशाला समृध्द करू शकतात असे गित्ते म्हणालेत. यावेळी सीईओ सुनील पाटील यांनी आपले विचार मांडतांना म्हणालेत सुकळी ग्रामपंचायत सारखी अनेक गावे या जिल्ह्यात आहेत. त्यांना सुध्दा विविध स्तरावर पाठबळ देऊन समृध्द करणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हा जिल्हा निर्मल होणार नाही, तो पर्यंत या जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना आपण खऱ्या अर्थाने मानता, असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला संजय इंगळे, अनाडे फाऊंडेशनचे रूजन धुलीया,प्रणय जैन, बिडीओ प्रमोद कापडे, सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक कुमार खेडकर यांनी केले. (प्रतिनिधी)