शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मुख्यमंत्री घेणार जिल्ह्याचा आढावा

By admin | Updated: December 11, 2015 00:38 IST

हिवाळी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाची बैठकीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे.

नागपुरात बैठक : अधिकाऱ्यांचा ताफा रवाना अमरावती : हिवाळी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाची बैठकीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा आढावा विधान भवनात दुपारी ४ वाजता घेणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा ताफा उपराजधानीकडे रवाना झाला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारची कामे, शेतकरी आत्महत्याची स्थिती, विद्युत जोडणी, भ्रष्टाचाराची प्रकरणे, कायदा व सुव्यवस्था स्थिती, रिक्त पदांचा अनुशेष व अन्य महत्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, पालक सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त,महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ व अन्य महत्वाचे अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीसाठी आवश्यक माहितीची प्रक्रिया गुरूवारी महसूल, कृषी, स्ािंचन, बांधकाम, जिल्हा परिषद व अन्य विभागात बैठकीची एकच लगबग सुरू होती.या मागण्या ऐकणारजिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भूसंपादनकरिता निधीची मागणी, कृषीपंपांना वीज जोडणी तसेच ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना करणे, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ग्रामीण भागात रुग्णालये उभारण्यासंबंधीचे प्रस्ताव, मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडले जाणार आहे. याशिवाय मेळघाटातील कुपोषण व अन्य आरोग्य सेवा सुनियोजित बनविण्याकरिता नवीन तंत्रज्ञान असलेली अ‍ॅम्बुलन्स यासारख्या मागण्यांमधून शेतकरी व मेळघाट विकास हा उद्देश जिल्हा प्रशासनाचा आहे.