शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

बच्चू कडूंनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

By admin | Updated: April 11, 2017 00:26 IST

शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आढावा बैठक : प्रकल्पग्रस्तांना त्वरित वाढीव मोबदला द्या अमरावती : शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जलसंपदा विभागाच्यावतीने झालेल्या अनेक प्रकल्पांचे पुनर्वसन रखडले. यासंदर्भाचे वृत्त "लोकमत"ने लोकदरबारात मांडले होते. याची दखल घेऊन आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा, भूसंपादन पुनर्वसन, जीवन प्राधिकरण व महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेतली. अचलपूर मतदारसंघात होत असलेल्या पेढी प्रकल्पासाठी हातुर्णा, गोपगव्हाण कुंड सर्जापूर येथील, काही ठिकाणी पुनर्वसन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही, तो पर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या जमिनीला हात लावू नये असेही त्यांनी अधिकारयांना सांगितले. या बैठकीसाठी हातुर्णा व बोरगाव दोरी येथील शेतकरी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या योजनेत पाणीटंचईग्रस्त १५ गावे नव्याने समाविष्ट करण्यात यावे अशा सूचना आ. कडू यांनी दिल्या. ईतरही मतदार संघातील विविध विषयांवर यावेळी आढावा घेण्यात आला त्यामुळे सदर बैठक रंगली होती. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाईवर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राम सिद्येभट्टी, जीवनप्राधीकरणच्या कार्यकारी अभियंता श्वता बॅनर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. जे. क्षिरसागर, जीवनप्राधीकरणचे उपविगीय अभियंता अरविंद सोनार, अचलपुरचे गटविकास अधिकरी रायबोले, जिल्हपरिषदेचे उपअभियंता डोंगरे, जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंत येऊले, प्रहारचे जिल्हाप्रमुख शोटू महाराज आदी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. वाढीव मोबदला देण्याची मागणीशेतकाऱ्यांची जमिनी अधिग्रहीत करते वेळी ८४ हजार रुपये एकरप्रमाणे मोबदला देण्यात आला. आता जमिनीची किंमत वाढली असून कलम ४ नुसार जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरु आहे. त्यांना आजच्या किमतीनुसार वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी केली.