शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मध्य रेल्वेची कामे मिशनमोडवर; मल्टिट्रॅकिंग, सिग्नलिंग कामांना प्राधान्य; ट्रेनचा वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढविला

By गणेश वासनिक | Updated: December 26, 2023 19:22 IST

यामध्ये मल्टिट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. परिणामी, रेल्वे गाड्यांचा प्रति वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढवित आला आहे.

अमरावती : मध्य रेल्वे विभागाने गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने विविध विभागांमध्ये पायाभूत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी सुविधांची कामे केली जात आहेत. यामध्ये मल्टिट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. परिणामी, रेल्वे गाड्यांचा प्रति वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढवित आला आहे.

धावत्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवास सोय मिळावी, यासाठी ट्रॅकचा उत्तम दर्जा राखला जात आहे. ट्रॅकचे आयुर्मान होताच ते बदलण्याचे कामही युद्धस्तरावर हाती घेतले जात आहे. मध्य रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि ट्रॅक नूतनीकरणासाठी समानुपातिक लक्ष्यापेक्षा खूप पुढे आहे. म्हणूनच २०२३-२४ साठी सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याची योजना आखली आहे. याकामांमुळे मध्य रेल्वे विभागाने प्रति ताशी १३० किमी वेगाने गाड्या चालवता येत आहेत.

विभाग - अंतरपुणे – दौंड विभाग ७५.५९ किमीइटारसी-नागपूर-वर्धा- बल्हारशाह विभाग ५०९.०५ किमीवर्धा-बडनेरा विभाग ९५.४४ कि.मीइगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा विभाग ५२६.६५ कि.मी.

खालील विभागांत ताशी १३० किमी वेगाने धावता गाड्यादौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभाग : ३३७.४४ किमी. याशिवाय १७ किमीच्या पुणतांबा-शिर्डी विभागावर ७५ किमी प्रतितास वरून ११० किमी प्रतितास आणि ९ किमीच्या बडनेरा-अमरावती सेक्शनवर ६५ किमी ताशीवरून ९० किमी प्रतितास वेग वाढला आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे