शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

महाबीजकडून २५ शेतकऱ्यांना रोख परतावा

By admin | Updated: February 9, 2015 23:04 IST

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांना उगवणशक्ती नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १३८ तक्रारी एकट्या ‘महाबीज’बाबत होत्या. त्यामुळे या वांझोट्या सोयाबीन

उगवणशक्ती नसलेले बियाणे : भातकुली, दर्यापूर तालुक्यात प्रक्रिया सुरुअमरावती : खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांना उगवणशक्ती नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १३८ तक्रारी एकट्या ‘महाबीज’बाबत होत्या. त्यामुळे या वांझोट्या सोयाबीन बियाण्यांचा रोख परतावा देण्याची प्रक्रिया महाबीजने सुरु केली आहे. पूर्णानगर, मार्कीसह भातकुली व दर्यापूर तालुक्यातील २५ शेतकऱ्यांना रोख परतावा मिळाला आहे. अन्य शेतकऱ्यांना परतावा केव्हा देणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. महाबीजसह ईतर १५ कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या ४९८ तक्रारीपैकी ७८ प्रकरणात रोख व बियाणे स्वरुपात परतावा देण्यात आला. या कंपन्यांविरोधात २१ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. २७० नमूने प्रयोगशाळेत नापास झाले. तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांना रोख परतवा मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. ‘लोकमत’ने वांझोट्या सोयाबीन बियाण्यांसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून या समस्येला तोंड फोडले होते. परिणामी महाबीजने २५ शेतकऱ्यांना रोख परतावा दिला आहे. अन्य शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे. उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांमुळे झालेले नुकसान यामुळे काही अंशी भरून निघणार आहे. (प्रतिनिधी)