शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

महाबीजकडून २५ शेतकऱ्यांना रोख परतावा

By admin | Updated: February 9, 2015 23:04 IST

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांना उगवणशक्ती नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १३८ तक्रारी एकट्या ‘महाबीज’बाबत होत्या. त्यामुळे या वांझोट्या सोयाबीन

उगवणशक्ती नसलेले बियाणे : भातकुली, दर्यापूर तालुक्यात प्रक्रिया सुरुअमरावती : खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांना उगवणशक्ती नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १३८ तक्रारी एकट्या ‘महाबीज’बाबत होत्या. त्यामुळे या वांझोट्या सोयाबीन बियाण्यांचा रोख परतावा देण्याची प्रक्रिया महाबीजने सुरु केली आहे. पूर्णानगर, मार्कीसह भातकुली व दर्यापूर तालुक्यातील २५ शेतकऱ्यांना रोख परतावा मिळाला आहे. अन्य शेतकऱ्यांना परतावा केव्हा देणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. महाबीजसह ईतर १५ कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या ४९८ तक्रारीपैकी ७८ प्रकरणात रोख व बियाणे स्वरुपात परतावा देण्यात आला. या कंपन्यांविरोधात २१ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. २७० नमूने प्रयोगशाळेत नापास झाले. तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांना रोख परतवा मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. ‘लोकमत’ने वांझोट्या सोयाबीन बियाण्यांसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून या समस्येला तोंड फोडले होते. परिणामी महाबीजने २५ शेतकऱ्यांना रोख परतावा दिला आहे. अन्य शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे. उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांमुळे झालेले नुकसान यामुळे काही अंशी भरून निघणार आहे. (प्रतिनिधी)