शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेला बंधारा शेतकऱ्यांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मोर्शी तालुक्यात जोरदार अतिवृष्टीमुळे पेढीनदीवरील बांधलेला तो बंधारा फुटला.

ठळक मुद्देदुरूस्तीची मागणी : काटसूर येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कलेहगाव : मोर्शी तालुक्यातील काटसूर येथील पेढी नदीवर बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या बंधाऱ्याचे तातडीने बांधकाम करावे, असे निवेदन येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मोर्शी तालुक्यात जोरदार अतिवृष्टीमुळे पेढीनदीवरील बांधलेला तो बंधारा फुटला. बंधाऱ्यातील पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने काटसूर येथील शेतकरी बापुराव कुकडे, ज्ञानेश्वर केचे, अवधूत गायकवाड, गजानन वानखडे, श्रीराज कुकडे, गोपाल गायकवाड या शेतकऱ्यांनी शेतालगत असलेला बंधारा फुटल्याची तक्रार ६ जून २०१९ रोजी मोर्शीच्या तहसीलदारांकडे केली होती. त्या निवेदनाला एक वर्षे पूर्ण होऊन गेले असताना अद्यापही तक्रारीकडे कानाडोळा केला जात आहे. यंदा होणारे नुकसान टाळण्यासाठी पुन्हा एकदा तहसील कार्यालयाचे दार ठोठावण्यात आले.पेरणी कशी करायची?पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा संतप्त सवाल पेढी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांचा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी