शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

फुटलेला बंधारा शेतकऱ्यांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मोर्शी तालुक्यात जोरदार अतिवृष्टीमुळे पेढीनदीवरील बांधलेला तो बंधारा फुटला.

ठळक मुद्देदुरूस्तीची मागणी : काटसूर येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कलेहगाव : मोर्शी तालुक्यातील काटसूर येथील पेढी नदीवर बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या बंधाऱ्याचे तातडीने बांधकाम करावे, असे निवेदन येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मोर्शी तालुक्यात जोरदार अतिवृष्टीमुळे पेढीनदीवरील बांधलेला तो बंधारा फुटला. बंधाऱ्यातील पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने काटसूर येथील शेतकरी बापुराव कुकडे, ज्ञानेश्वर केचे, अवधूत गायकवाड, गजानन वानखडे, श्रीराज कुकडे, गोपाल गायकवाड या शेतकऱ्यांनी शेतालगत असलेला बंधारा फुटल्याची तक्रार ६ जून २०१९ रोजी मोर्शीच्या तहसीलदारांकडे केली होती. त्या निवेदनाला एक वर्षे पूर्ण होऊन गेले असताना अद्यापही तक्रारीकडे कानाडोळा केला जात आहे. यंदा होणारे नुकसान टाळण्यासाठी पुन्हा एकदा तहसील कार्यालयाचे दार ठोठावण्यात आले.पेरणी कशी करायची?पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा संतप्त सवाल पेढी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांचा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी