शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 14, 2023 21:11 IST

दर ३० तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

अमरावती : कुणालाही नको असणारा उच्चांक सध्या जिल्ह्यात झालेला आहे. यंदाच्या १० महिन्यात राज्यात सर्वाधिक २६८ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. तर सन २००१ पासून तब्बल ५२१० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्यूला कवटाळले आहे. दर ३० तासात एक शेतकरीमृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर विभागातील बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातदेखील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. विभागात यंदाच्या दहा महिन्यात तब्बल १९२७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, वसुलीसाठी तगादा, आजारपण, मुलींचे लग्न आदी प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन मृत्यूचा फास घेत आहे.

यंदा जानेवारी महिन्यात २९, फेब्रुवारी १४, मार्च ३०, एप्रिल ३२, मे २८, जून २९, जुलै २६, ऑगस्ट २६, सप्टेंबर ३४ व ऑक्टोबर महिन्यात २० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू