शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 14, 2023 21:11 IST

दर ३० तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

अमरावती : कुणालाही नको असणारा उच्चांक सध्या जिल्ह्यात झालेला आहे. यंदाच्या १० महिन्यात राज्यात सर्वाधिक २६८ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. तर सन २००१ पासून तब्बल ५२१० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्यूला कवटाळले आहे. दर ३० तासात एक शेतकरीमृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर विभागातील बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातदेखील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. विभागात यंदाच्या दहा महिन्यात तब्बल १९२७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, वसुलीसाठी तगादा, आजारपण, मुलींचे लग्न आदी प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन मृत्यूचा फास घेत आहे.

यंदा जानेवारी महिन्यात २९, फेब्रुवारी १४, मार्च ३०, एप्रिल ३२, मे २८, जून २९, जुलै २६, ऑगस्ट २६, सप्टेंबर ३४ व ऑक्टोबर महिन्यात २० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू