शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सावधान! झाडांवर खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:36 IST

झाडावरील जाहीरातींचे फलक काढण्याचे आदेश

मनीष तसरे

अमरावती : शहरात अनधिकृतपणे बॅनरबाजी करूण शहरातील झाडांवर जाहिराती लटकविण्यासाठी खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा होत आहे. झाडांवर खिळे ठोकून जाहीरात करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो मात्र आज पर्यंत अमरावती महापालिकेकडून एकाही जाहीरात कंपनीवर गुन्हा दाखल केला नाही.२००८-२००९ च्या वृक्षगणना नुसार शहरात ५ लाख ४८ हजार झाडे हाेते. दरदिवशी विवीध कारनाने ५० झाडे तोडली जातात.

झाडांना इजा पोहोवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आधीच महापालिकेने दिला आहे. वृक्षसंवर्धन व नव्या रोपांची लागवड करून राज्याच्या हरित पट्ट्यात वाढ करण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक झटत असताना काही विकृत लोक मात्र झाडांवर फलक लावणे, बुंध्यावर नावे कोरणे यांसारखी कृत्ये करत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांवर यापुढे गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी झाडे लावून महाराष्ट्र हरित करण्याचा प्रयत्न करत आहे. अमरावती महानगर पालिकेकडूनही मागील वर्षी ५ हजार झाडे लावली तर या वर्षी जुलौ अखेरीस २८ हजार झाडे लावण्यात आली. 

अमरावती महापलिका हद्दीत झांडावर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झाडावरील जाहीरातींचे फलक काढण्याचे आदेश बाजार परवाना विभागाला दिला आहे.

- देवीदास पवार,मनपा आयुक्त, अमरावती महापालिका

टॅग्स :environmentपर्यावरणAmravatiअमरावती