शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बाजार समित्यांमध्ये राहणार बच्चू कडूंचा ‘डेरा’

By admin | Updated: May 4, 2017 00:16 IST

बाजार समितीच्या अधिनियम २९ अन्वये यार्डातली तूर हमी भावानेच विक्री व्हावी. ही जबाबदारी बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळाची आहे.

१० मे रोजी आंदोलन : बाजारभावाने तूर खरेदी कराअमरावती : बाजार समितीच्या अधिनियम २९ अन्वये यार्डातली तूर हमी भावानेच विक्री व्हावी. ही जबाबदारी बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळाची आहे. अन्यथा संचालक मंडळ बरखास्तीची कार्यवाही अधिनियमात आहे. त्यानुसार हमी भावानेच तूर खरेदी व्हावी यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १० मे रोजी ‘डेरा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. बुद्ध पौर्णिमेपासून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल व नंतर क्रांतीच्या मार्गाने संघर्ष करू. हमीभाव शुल्क नियमक समितीने ६०५० रुपये तुरीचे हमीभावची शिफारस केली असताना केंद्राने ५०५० रुपये हमी भाव जाहीर केला ही शोकांतिका आहे. बाजार समितीच्या आवारात रोज हमीपेक्षाने कमी भावाने तुरीची खरेदी होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा मोडीत असल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीन वर्षे दुष्काळात गारद झाल्यानंतर यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी सुखकर ठरत असताना भाव पाडल्याने गारद झाले. शासन शेतमालाचे वाढलेले भाव कायम ठेवत नाही व कमी झालेले वाढवत नाही. गतवर्षी १२ हजार रुपये असणारी तूर यंदा ३ हजारावर येते कशी असा सवाल त्यांनी केला. २००६ पासून निर्यात बंदी आहे. त्यामुळे विदेशात तूर जात नाही व आयात शुल्क नाही व यावर शासनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे भाव कोसळत असल्याचे आ. कडू यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रोशन देशमुख, प्रदीप वडतकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री करताहेत शेतकऱ्यांना संभ्रमितबाजार समितीमध्ये असलेल्या केंद्रामध्ये व्यापाऱ्यांच्या तूर विक्रीमुळे ४०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचारच झाला नसल्याचे आ. कडू यांनी सांगितले.