शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ऑटोरिक्षाने निघाली नवरदेवाची वरात, रिक्षांच्या रांगाच रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 21:32 IST

शहरातील सरस्वती नगरमधील 28 वर्षीय युवक संतोष सुभाष किरनाके याचा विवाह 10 जुलै रोजी पंचवटीवरील श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरात सकाळी 11.12 वाजता पार पडला.

अमरावती : ऑटोरिक्षाचालक आणि सामाजिक कार्यकर्ता असलेल्या वराच्या लग्नाची वरात चर्चेचा विषय ठरली आहे. सरस्वतीनगरातून पंचवटी येथे ऑटोरिक्षांमधून नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपी पोहोचली. त्यावेळी रस्त्याने ऑटोरिक्षांची एकच रांग लागली होती. ऑटोरिक्षांची ही रांग पाहून रस्त्यात बघ्यांनी एकच तोबा गर्दी केली होती.   

शहरातील सरस्वती नगरमधील 28 वर्षीय युवक संतोष सुभाष किरनाके याचा विवाह 10 जुलै रोजी पंचवटीवरील श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरात सकाळी 11.12 वाजता पार पडला. त्यापूर्वी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत शहरातून वरात काढण्याची परवानगी पोलीस आयुक्तांकडे मागण्यात आली होती. गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोरुन पंचवटी रोड पुलावरून इर्विन चौकात ही सुमारे 30 ऑटोरिक्षांची वरात आली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पणानंतर नवरदेवाने बियाणी चौकातील राणी दुर्गावतीच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर वरात लग्नमंडपी पोहोचली. एका रांगेने एवढ्या मोठ्या संख्येने निघालेल्या ऑटोरिक्षांमुळे प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष आपसूकच या अनोख्या वरातीकडे गेले. 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाmarriageलग्न