शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

संघटनेतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची स्वप्ने !

By admin | Updated: November 2, 2016 00:32 IST

महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

महापालिका निवडणूक : भाजप, काँग्रेसकडे इच्छुकांचा कलअमरावती : महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आरक्षण सोडत व प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राजकीय पक्षात सक्षम, निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. या वातावरणात इच्छुकांची लगबग आणि हुरहुरही वाढली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापासून निवडून येण्यापर्यंत कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. परंतु ऐनवेळी होणाऱ्या पक्षांतरमुळे कार्यकर्त्यांना मिळणारी संधी हुकते आणि ते अस्वस्थ होतात. या पार्श्वभूमिवर आता उमेदवारी मिळविण्यापासूनच संघर्षात सुरूवात झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमधून काँग्रेसमध्ये येणाऱ्या अन् पक्ष तिकिटासाठी दावेदारी ठोकणाऱ्यांमुळे काँग्रेसमध्ये एका चिंतेची लकिर उमटली आहे. त्यामुळे पलिकडून येणाऱ्यांना तिकिटे मिळते की, आपल्याला? याची हुरहुर अनेक विद्यमानांसह इच्छुकांना लागून राहिली आहे.महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि अनेक कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. पक्ष संघटनेत पक्ष मिळाल्यावर तो कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघू लागतो. त्यासाठी आमदार, खासदारांसोबत पालकमंत्री व इतर मंत्र्यांचे कार्यक्रमाचे आयोजन करतो. पक्ष संघटनेचा कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणुकीचा बिगूल वाजल्यावर त्याती उत्साह दुरावतो. तशीच परिस्थिती आजही आहे. मात्र, एकाच जागेवर दोनपेक्षा अधिक जणांनी दावेदारी केल्याने त्याचा उत्साह मावळतो. शहरात अनेक इच्छुकांबाबत ही परिस्थिती उद्भवली आहे. यात काँग्रेस आणि भाजप या दोन मुख्य पक्षांतील इच्छुकांचा संबोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसफं्रटमधील खोडके समर्थक नगरसेवकांनी पंजावर दावेदारी केली आहे. तर दुसरीकडे लहान पक्ष आणि काही अपक्षही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून नगरसेवक होण्याची स्वप्न दुभंगणार नाही ना? या हुरहुरीने काहींना ग्रासले आहे. २०१७च्या पूर्वार्धात ८७ जागांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. प्रदेश आणि राष्ट्र अशा दोन्ही पातळींवर भाजपची सत्ता असल्याने भाजपकडे इच्छुकांचा सर्वाधिक कल आहे. त्यामुळे एकाच वार्डात भाजपच्या पक्षसंघटनेमध्ये वाहून घेतलेला कार्यकर्ता आणि दुसरीकडे आयात केलेले एकापेक्षा अधिक इच्छुक असा सामना रंगणार आहे. (प्रतिनिधी)श्रेष्ठींनी करावा विचारनिवडून येण्याची क्षमता हा पक्ष उमेदवारी मिळवण्याचा निकष असला तरी किमान ज्या ठिकाणी पक्षाची स्थिती आता अनुकुल आहे आणि थोडा आधार मिळाला तर कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, तेथे तरी पक्षाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.