शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आगाज’, बक्षिसांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:53 IST

देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

 प्रदीप भाकरे

अमरावती - देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सर्वेक्षणाचे हे चौथे वर्ष असून सहभागी शहरांची संख्या तब्बल ४०४१ वर पोहोचली आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडियाची त्यासाठी नेमणूक करण्यात आली असून, या ‘क्यूसीआय’ने नेमलेल्या असेसर्सच्या पाहणीनंतर अंतिम गुणांकन होणार आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ ही परीक्षा चार हजार गुणांची असून, त्यात सेवास्तर प्रगती व नागरिकांच्या अभिप्रायासाठी प्रत्येकी १४००, तर थेट निरीक्षण या विभागासाठी १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी राज्य सरकारने बक्षीसही घोषित केले आहे.

समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणातील ४०४१ शहरे ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ अशा दोन गटांत विभागण्यात आले आहेत. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देशपातळीवरील ५०० शहरांमधून करण्यात येईल. यात राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे. नॉन अमृत शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण १० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत