शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा; नवनीत राणा यांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 17:54 IST

 शेतकºयांच्या विविध समस्यांबाबत खासदार राणा यांनी राज्यपालांशी संवाद साधला

अमरावती : परतीच्या पावसामुळे राज्यात शेती व फळपिकांचे नुकसान झाले, याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

 शेतकºयांच्या विविध समस्यांबाबत खासदार राणा यांनी राज्यपालांशी संवाद साधला व शेतकºयांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील शेतकºयांना खरीप पिकांच्या पेरणी ते कापणीसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च आला. मात्र, सततच्या पावसाने पिकांची वाट लागली. त्यामुळे विदर्भातील शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी एकरी ५० हजारांची मदत देण्यासाठी राज्य शासनाला आदेशित करावे, अशी विनंती राज्यपालांना केल्याचे त्या म्हणाल्यात.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा