शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा; नवनीत राणा यांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 17:54 IST

 शेतकºयांच्या विविध समस्यांबाबत खासदार राणा यांनी राज्यपालांशी संवाद साधला

अमरावती : परतीच्या पावसामुळे राज्यात शेती व फळपिकांचे नुकसान झाले, याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

 शेतकºयांच्या विविध समस्यांबाबत खासदार राणा यांनी राज्यपालांशी संवाद साधला व शेतकºयांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील शेतकºयांना खरीप पिकांच्या पेरणी ते कापणीसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च आला. मात्र, सततच्या पावसाने पिकांची वाट लागली. त्यामुळे विदर्भातील शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी एकरी ५० हजारांची मदत देण्यासाठी राज्य शासनाला आदेशित करावे, अशी विनंती राज्यपालांना केल्याचे त्या म्हणाल्यात.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा