शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

अन् त्या उद्ध्वस्त बागेत फुलला वसंत !

By admin | Updated: October 5, 2015 00:32 IST

सद्यस्थितीत शेतकरी आत्महत्या हा विषय गाजवतोय. शेतकरी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना,....

शेतकरी आत्महत्या : भावाने सावरले भावाचे कुटुंबश्याम कळमकर भंडारजसद्यस्थितीत शेतकरी आत्महत्या हा विषय गाजवतोय. शेतकरी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, यातना आणि हालअपेष्टा मात्र अपरिमित असतात. अकाली कर्ता पुरूष निघून गेल्यानंतर उघड्यावर पडलेले कित्येक संसार आजही सावरलेले नाहीत. पण, अंजनगावात मोठ्या भावाच्या आत्महत्येनंतर उघड्यावर आलेले त्याचे कुटुंब सावरण्यासाठी लहान भावाने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आणि आदर्श असे आहे. २०१० साली अंजनगाव सुर्जी येथील नरेंद्र प्रल्हाद ताडे नामक एका तरूण शेतकऱ्याने भंडारज-अडगाव मार्गावरील स्वत:च्याच शेतातील झोपडीत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मागे राहिली ती त्याची पत्नी दीपाली आणि दोन वर्षांचा मुलगा सारंग. विशाल जगात निराधार जगावे कसे, असा प्रश्न दीपालीसमोर उभा होता. मात्र, महेंद्र ताडे नरेंद्रचा लहान भाऊ याने क्रांतिकारी पाऊल उचलले. त्याने भावाचा उघड्यावर पडलेला संसार सावरण्याचा निर्णय घेतला आणि दीपालीसोबत विवाह केला. आज तीन वर्षांपासून त्यांचा संसार सुस्थितीत बहरला आहे. दीपालीच्या उद्ध्वस्त आयुष्यात वसंत फुलला आहे. समाजानेही दीपाली आणि महेंद्रच्या विवाहाला मूकसमंती आणि मूकसन्मानही दिला. अंजनगाव सुर्जी येथे बहुसंख्य बारी समाज आहे. शेती, शेतमजुरी, विड्याच्या पानांची विक्री आणि पानपिंपरी असा येथील नागरिकांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. आजही या समाजाकडे अशिक्षित अडाणी समाज म्हणून पाहिले जाते. परंतु या समाजातील युवकाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे एक उद्ध्वस्त संसार पुन्हा फुलला, हे वास्तव आहे. महेंद्र आणि दीपालीचा संसार वेलीवरही आता नीरज नावाचे एक फूल उमलले आहे. परिस्थितीशी झगडून एक दु:खी संसार आज बहरतो आहे.