शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: रात्री १० नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले १२ कोटी, सहा महिन्यांनी विमा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 17:33 IST

Amravati: खरिपात पीक काढणी पश्चात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १३,४०६ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना पीक विमा कंपनीकडे दिल्या होत्या. त्यापैकी ७,१५२ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आलेले आहे.

- गजानन मोहोडअमरावती : खरिपात पीक काढणी पश्चात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १३,४०६ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना पीक विमा कंपनीकडे दिल्या होत्या. त्यापैकी ७,१५२ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी रात्री १० नंतर १२.२६ कोटींचा परतावा जमा करण्यात आल्याची माहिती कंपनीद्वारा देण्यात आली.

गतवर्षी सरासरीपेक्षा सर्वच तालुक्यात जास्त झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासाठी पीक विमा योजनेत सहभागी ७२,६३९ शेतकऱ्यांना परतावा यापूर्वी देण्यात आलेला आहे. याशिवाय एक आठवड्यापूर्वी ६,१२९ शेतकऱ्यांना ७.२४ कोटींचा परतावा कंपनीद्वारा देण्यात आलेला आहे.

याशिवाय परतीच्या पावसामुळे पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाले होते. यासाठी आता कंपनी स्तरावर ७,१५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२.२६ कोटींचा परतावा शुक्रवारी रात्री उशीरा जमा करण्यात आल्याची माहिती कंपनी स्तरावरून देण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती