शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्याचा डाव, आंबेडकरी संघटनेनं केलं २६ नोहेंबर रोजीच संविधान दिन साजरा करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:42 IST

संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

अमरावती : संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान २६ नोव्हेंबर रोजी लागू झाले. लोकशाही याच दिनी आमलात आली, यामुळे २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र राज्य सरकारने २६ नोव्हेंबर रोजी रविवार येत असल्यामुळे संविधान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे या दिनाचे महत्व कमी करण्याचा डाव हा जातीवादी असल्याचा आरोप बहुजन समाजाने केला आहे. या विरोधात याचा तीव्र असंतोष आंबेडकरी समाजात उमटत असून दलित समाजाने याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

शासनाच्या असा निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते यामुळे असे अविचारी निर्णय सरकारने घेऊ नये. संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच संविधान दिन साजरा करावा असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सागर भवते यांनी व्यक्त केले. 

भारतीय संविधान हे जगातील सर्वात महान संविधान आहे. याचा विसर सरकारला पडला असावा. संविधान जर नसत तर भारतात लोकशाही अस्तित्वात नसती हे विसरून चालणार नाही.- सिद्धांर्थ मुद्रे, आंबेडकरी प्रचारक, तिवसा या निर्णयामुळे भाजपा सरकारचे पितळ उघडे पडले असून आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही. या दीनाचे महत्व त्यांना कमी करण्याचे आहे म्हणून हा डाव आहे - प्रशिक मकेश्वर, अध्यक्ष, फुले,शाहू,आंबेडकर युवा विचार मंच, तिवसा