शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्याचा डाव, आंबेडकरी संघटनेनं केलं २६ नोहेंबर रोजीच संविधान दिन साजरा करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:42 IST

संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

अमरावती : संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान २६ नोव्हेंबर रोजी लागू झाले. लोकशाही याच दिनी आमलात आली, यामुळे २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र राज्य सरकारने २६ नोव्हेंबर रोजी रविवार येत असल्यामुळे संविधान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे या दिनाचे महत्व कमी करण्याचा डाव हा जातीवादी असल्याचा आरोप बहुजन समाजाने केला आहे. या विरोधात याचा तीव्र असंतोष आंबेडकरी समाजात उमटत असून दलित समाजाने याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

शासनाच्या असा निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते यामुळे असे अविचारी निर्णय सरकारने घेऊ नये. संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच संविधान दिन साजरा करावा असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सागर भवते यांनी व्यक्त केले. 

भारतीय संविधान हे जगातील सर्वात महान संविधान आहे. याचा विसर सरकारला पडला असावा. संविधान जर नसत तर भारतात लोकशाही अस्तित्वात नसती हे विसरून चालणार नाही.- सिद्धांर्थ मुद्रे, आंबेडकरी प्रचारक, तिवसा या निर्णयामुळे भाजपा सरकारचे पितळ उघडे पडले असून आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही. या दीनाचे महत्व त्यांना कमी करण्याचे आहे म्हणून हा डाव आहे - प्रशिक मकेश्वर, अध्यक्ष, फुले,शाहू,आंबेडकर युवा विचार मंच, तिवसा