शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कृषी सेवा केंद्रासाठी जुन्यांना दिलासा, नव्यांना संधी

By admin | Updated: October 26, 2015 00:31 IST

रासायनिक खत विक्रीचे परवाने यापुढे केवळ कृषी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच मिळणार आहेत.

अमरावती : रासायनिक खत विक्रीचे परवाने यापुढे केवळ कृषी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या खते नियंत्रण चौथा संशोधन आदेश २०१५ नुसार यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राजपत्र १० आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले आहे. रासायनिक खत दुकानाचा परवाना घ्यायचा आहे. त्यांनी यापुढे मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीएस्सी (कृषी पदवी) रसायनशास्त्र विषयात पदवी पदविका डिप्लोमा किंवा समकक्ष राष्ट्रीयकृत संस्थेतून कमीत कमी सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा कृषी निविष्ठा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक राहणार आहे. केंद्राच्या कृषी मंत्रालयाने या प्रकारचे राजपत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी रासायनिक खताचा परवाना घेण्यासाठी केवळ तिसरी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. तिसरी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराने रासायनिक खताचे दुकान टाकल्यास त्याच्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होण्याची अपेक्षा कशी काय करता येईल. याबाबत विचार करण्यात आला असावा. शेतीमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक शेतकऱ्यांना करावी लागते. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यास उभे पिक पूर्णपणे वाया जाते.