शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

पदव्युत्तर शिक्षणाचे प्रवेश सहा महिने लांबणीवर, पदवी अंतिम परीक्षा अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 19:31 IST

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

अमरावती : पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात परीक्षांची तयारी, विद्यार्थ्यांसोबत संपर्क, मूल्यांकन, निकाल अशी एकुणच कार्यप्रणालीसाठी तीन महिने लागतील. परिणामी नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार असून, यंदा सहा महिने प्रवेश लांबल्याचे वास्तव आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदवी अंतिम वर्षाच्या ७० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी परीक्षांबाबत निकाल जाहीर केला तर, ३० आॅक्टोंबरपर्यंत परीक्षांच्या तयारीसाठी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे सत्र ३, ४, ५ व ६ बॅकलॉगच्या परीक्षा घ्याव्या लागतील. विद्यापीठाला तब्बल ६६ टक्के परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी किमान ३० नोव्हेंबर उजाळणार आहे. या परीक्षांचे मूल्यांकन व निकाल जाहीर करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत कालावधी लागणार आहे. नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया सुरु करता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबतचा न्यायालयाचा निर्णय महत्वाचा असेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा निर्णय विद्यापीठ घेईल. व्हॅकेशन, सिलॅबस कमी करणे हा सुद्धा पर्याय आहे. सकारात्मक निर्णयातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल.- एफ.सी. रघुवंशी,अधिष्ठाता, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस