शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पदव्युत्तर शिक्षणाचे प्रवेश सहा महिने लांबणीवर, पदवी अंतिम परीक्षा अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 19:31 IST

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

अमरावती : पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात परीक्षांची तयारी, विद्यार्थ्यांसोबत संपर्क, मूल्यांकन, निकाल अशी एकुणच कार्यप्रणालीसाठी तीन महिने लागतील. परिणामी नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार असून, यंदा सहा महिने प्रवेश लांबल्याचे वास्तव आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदवी अंतिम वर्षाच्या ७० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी परीक्षांबाबत निकाल जाहीर केला तर, ३० आॅक्टोंबरपर्यंत परीक्षांच्या तयारीसाठी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे सत्र ३, ४, ५ व ६ बॅकलॉगच्या परीक्षा घ्याव्या लागतील. विद्यापीठाला तब्बल ६६ टक्के परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी किमान ३० नोव्हेंबर उजाळणार आहे. या परीक्षांचे मूल्यांकन व निकाल जाहीर करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत कालावधी लागणार आहे. नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया सुरु करता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबतचा न्यायालयाचा निर्णय महत्वाचा असेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा निर्णय विद्यापीठ घेईल. व्हॅकेशन, सिलॅबस कमी करणे हा सुद्धा पर्याय आहे. सकारात्मक निर्णयातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल.- एफ.सी. रघुवंशी,अधिष्ठाता, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस